
01/06/2025
प्रभाग क्रमांक २९ – इथे अस्वच्छतेचा आणि आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आनंद बाग, फाटक बाग सोसायटी, नवी पेठ, वैकुंठ स्मशानभूमीजवळचा परिसर – या भागात गेल्या कित्येक महिन्यांपासून कोणीही लक्ष दिलं नाही.
कर भरणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळ करणं, हे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचं रोजचंच काम झालं आहे.
आंबील ओढ्याची सीमा भिंत अर्धवट स्थितीत आहे — तिची जबाबदारी कोण घेणार? दुर्घटना घडल्यानंतरच का प्रशासन जागं होणार?
✊ वेळ आली आहे आवाज उठवण्याची!